Saur Krishi Pump Yojana मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना बासनात; सौर कृषी वाहिनीकडे शेतकऱ्यांची पाठ, जुनी योजना सुरू करण्याची मागणी
Saur Krishi Pump Yojana शेतकऱ्यांना शाश्वत वीज पुरवठा व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेतून राज्यातील एक लाख शेतकऱ्यांना लाभ झाला. ही योजना पुढील पाच वर्षां करिता राबविण्यात येणार होती; मात्र सरकार बदलल्यानंतर ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे. अशी आहे नवीन योजना जालना योजनेत सौर प्रकल्प उभारण्यासाठी अडथळे…