Avkali Nuksan Bharpai अवकाळी पावसाचा फटका; 26 कोटींची नव्याने मागणी
Avkali Nuksan Bharpai जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १६ हजार ११८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने २६ कोटी ९७ लाख रुपये विभागीय प्रशासना मार्फत शासनाकडे मागितले आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये ८१ शेतकऱ्यांचे २९.२६ हेक्टरचे नुकसान झाले असून चार लाख ६७ हजार ४८० रुपयांची मागणी केली आहे. मार्चसाठी ८४ कोटी रुपये प्राप्त कोठे किती…