Ration Card Update या योजनेत पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांना समाविष्ट करण्यात येणार आहे. तहसीलदारांना अशा गावांची नावे सुचविण्याचे आदेश आहेत. त्यानुसार राज्यभरात नैसर्गिक आपत्ती विभाग आणि महसूल विभागाकडून अशी नावे पुरवठा विभागाकडे आली आहेत. गावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून हे धान्य कार्डधारकांना नेता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यभरात केली जात आहे.