Farmers Corner शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँक अधिकाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. येथे आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असे आवाहन केले. खरीप हंगामासाठी कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. पुरेसे बी-बियाणे, खतांचा साठा उपलब्ध असून, ते वेळेत मिळतील, अशी दक्षता कृषी विभागाने…पुढे वाचा.