Krushisahayak

Avkali Nuksan Bharpai महसूल विभागाची सरकारकडे मागणी; जिल्ह्यातील ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये सुमारे ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यातून ही आकडेवारी समोर आली असून, या नुकसानापोटी भरपाई म्हणून एक कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा…आणखी वाचा.

सविस्तर माहिती पहा.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: