अतिवृष्टी मुळे बाधित ( Ativrushti bharpai tappa 2 ) शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा निधी वितरीत, gr आला
Ativrushti bharpai tappa 2
Ativrushti bharpai tappa 2 GR
सप्टेंबर-ऑक्टोबर,२०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु.६७६ कोटी (अक्षरी रुपये सहाशे श्याहत्तर कोटी अकरा लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, नाशिक व पुणे यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात आली आहे.

सोयाबीनच्या नुकसानीसाठी विमा मिळवण्याची शेवटची संधी ! आताच अर्ज करा
सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 15 डिसेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून २२२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
सन 2022 मध्ये राज्यांमध्ये अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीच वितरण Ativrushti bharpai 2022 करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 1286 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
GR 22 june 2022
Ativrushti bharpai tappa 2 याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 17 November 2022 रोजी घेण्यात आली घेण्यात आलेला आहे.
याचबरोबर आपण जर तिचा वितरण करत असताना महसूल मंडळामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली मंडळ याचप्रमाणे ज्या मंडळामधील गावांमध्ये 33% पेक्षा जास्त शेती पिकांचा नुकसान झालेले अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हे मदत वितरित केले जाणार आहे.

कमी व्याजदरांवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?
जमिनीवरील काळसाठण डोंगरा जमिनीवरील शेतजमिनीवरील मातीचा ढेगारा काढणं मत्स्य शेती दुरुस्ती मातेचा थर काढला दरड कोसळणं अशा प्रकारच्या नुकसानीसाठी सुद्धा ही मदत वितरित केले जाणार आहे.
Ativrushti bharpai tappa 2 शासन निर्णय येथे पाहा
GR PDF download here सप्टेंबर व ऑक्टोंबर, २०२2 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत
मदत वितरित केली जात असताना
जालना जिल्ह्यातील 3, 69,,680 शेतकऱ्यांसाठी 397.73 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे,
परभणी खरीप 2022 पावसामुळे शेती नुकसान अनुदान मंजूर परभणी जिल्ह्यातील 92737 शेतकऱ्यांसाठी 76 कोटी, 39 लाख रुपये,
हिंगोली जिल्ह्यांमध्ये 54,876 शेतकऱ्यांसाठी 16 कोटी 80 लाख 4 रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये 47368 शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 53 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.
औंरगाबाद जिल्ह्यामधील 2,86,010 शेतकऱ्यांसाठी 268 कोटी 12 लाख
बीड जिल्ह्यामधील 3,51,634 शेतकऱ्यांसाठी 410 कोटी 22 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.
लातूर जिल्ह्यामधील 15787 शेतकऱ्यांसाठी 19 कोटी 90 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे.
औरंगाबाद विभागासाठी 12 लाख 18 हजार 092 शेतकऱ्यांसाठी 1214 कोटी 72 लाख एवढे मदत वितरित केली जाणार आहे.
याच प्रमाणे पुणे जिल्ह्यातील 32,545 शेतकऱ्यांसाठी 30 कोटी 77 लाख व सातारा जिल्ह्यामधील 8765 शेतकऱ्यांसाठी 5 कोटी 22 लाख रुपये तर सोलापूर जिल्ह्यामधील 26,142 शेतकऱ्यांसाठी 36 कोटी 02 लाख अशी मदत या ठिकाणी वितरित केले जाणार आहे
असे एकूण पुणे विभागातील 674520शेतकऱ्यांसाठी 72 कोटी 02 लाख रुपये Ativrushti bharpai tappa 2 मदत दिली जाणार आहे.
Ativrushti bharpai 2022 या पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या मदतीचा वितरण झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केल्या जाव्यात अशा प्रकारचे निर्देश सुद्धा निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.